___ गडचिरोली- राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम भारतासह इतर देशांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक देश आपपल्या पद्धतीने त्याच्यावर मात करण्यात प्रयत्न करीत आहे. देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांनी दानाच्या स्वरुपात जमा झालेली ५० टक्के रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करावी,' अशी मागणी करणार पत्र एका १२ वर्षाच्या मुलीन मुख्यमंत्री उद्धव ठाकर यांना लिहिलं आहे. अपेक्षा शाम रामटक असे या मुलीचे नाव आहे. ही मुलगी सातवीत असून ती जवाहर नवोदय विद्यालयात शिकते. 'लॉकडाऊनमुळे देशातील जनतेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. असंघटीत कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि इतर वर्गाना सरकार मदत करत आहे. पण अद्याप बऱ्याच भागात ती पोहोचलेली नाही. सरकारने मदतीसाठी लोकांकडे आवाहन केले आहे. अनेक समाजिक | संघटनांसह, माठ उद्योगपती, सेलिब्रिटी यासारखे मदतीसाठी पुढे आले आहे.' 'देशभरात महाराष्ट्रात कोरोनाचे सवाधिक रुग्ण आहेत. त्यामुळे आपल्याला आरोग्य सेवा मजबूत करावी लागणार आहेत. तर दुसरीकड लॉकडाऊनमुळे जनतलाही मदतची आवश्यकता आहे. अशाप्रकारे देश दुहरी संकटात सर्व मंदिरात दानाच्या स्वरुपात खूप पैसा जमा होतो.'
मदिरानो दानाच्या स्वरुपात जमा रक्कम मुख्यमत्री सहाय्यता || निधीला द्या, सातवीच्या विद्यार्थिनीचे मुख्यमंत्र्यांना पत्र