भाजपा आमदाराचं वाढदिवशी धान्यवाटप; संचारबंदी धाब्यावर बसवत तुफान गर्दी
वर्धा- वर्धा जिल्ह्यातील आर्वीचे भाजपा आमदार दादाराव केचे यांनी आज आपल्या वाढदिवशी धान्यवाटप जाहीर केल्याने उसळलेल्या गर्दीमुळे संताप व्यक्त होत आहेउपक्रम राबविण्यात तत्पर म्हणून ओळख असणाऱ्या आमदार केचे यांचा आजचा उपक्रम त्यांच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सध्या कोरोनाच्या पार्श्व…
कोरोना संकटापुढे अमेरिका हतबल, ट्रम्प यांनी मोदीकडे मागितली मदत
वॉशिंग्टन - जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजला आहे. आतापर्यंत ११ लाखहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असून ६३ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १५ हजारहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकतही कोरोनामुळे ३ लाखांहून अधिक जणांचा कोरोनाची बाधा झाली आहे. तर…
मदिरानो दानाच्या स्वरुपात जमा रक्कम मुख्यमत्री सहाय्यता || निधीला द्या, सातवीच्या विद्यार्थिनीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
___ गडचिरोली- राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम भारतासह इतर देशांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक देश आपपल्या पद्धतीने त्याच्यावर मात करण्यात प्रयत्न करीत आहे. देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांनी दानाच्या स्वरुपात जमा झाल…
मास्क और ग्लव्ज कचरे में न डाले:
ठाणे मनपा आयक्त ठाणे, ठाणे मनपा आयुक्त विजय सिंघल ने शहर के लोगों से उपयोग किए गए मास्क तथा हैंड ग्लब्ज को कचरा पेटी में न फेंकने का आह्वान किया है। बता दें कि कोरोना वायरस जैसे जानलेवा बीमारी से बचने के लिए बड़ी संख्या में आम नागरिक मास्क और हैंड ग्लब्ज का उपयोग कर रहे हैं और उपयोग करने के बाद वे…
मुंबई, लॉकडाउन के दौरान विरार में ऑनलाइन से विदेशी शराब ऑनलाइन विदेशी शराब बेचने वाले दो गिरफ्तार
मुंबई, लॉकडाउन के दौरान विरार में ऑनलाइन से विदेशी शराब बेचने वाले दो लोगों को विरार पुलिस ने गिरफ्तार किया है। पुलिस उनके पास से लगभग एक लाख की शराब जब्त की है। अडिशनल एसपी विजयकांत सागर ने बताया कि गुरुवार शाम उन्हें गुप्त सूचना मिली कि विरार पश्चिम में एक शख्स इंस्टाग्राम बेव साइट पर लिकर मैन…
मदिरानो दानाच्या स्वरुपात जमा रक्कम मुख्यमत्री सहाय्यता || निधीला द्या, सातवीच्या विद्यार्थिनीचे मुख्यमंत्र्यांना पत्र
___ गडचिरोली- राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे परिणाम भारतासह इतर देशांवरही होताना दिसत आहे. प्रत्येक देश आपपल्या पद्धतीने त्याच्यावर मात करण्यात प्रयत्न करीत आहे. देशावर सध्या मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट आलं आहे. त्यामुळे राज्यातील सर्व मंदिरांनी दानाच्या स्वरुपात जमा झाल…